शुगरच्या गोळ्या फेकून द्याल, कितीही शुगर असो एका दिवसात १००% नॉर्मल, होणार गोळी कायमची बंद …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे अगदी तरुण वयातच मधुमेह, रक्तदाब , हृदयविकार असे विकार अनेकांना गाठत आहेत. मधुमेह, रक्तदाब अशा आजारांशी झुंजणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधं घेतली जातात. तुम्हाला मधुमेहाची लक्षणं दिसत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. उपचारांसाठी प्रथम घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक औषधं वापरणं चांगलं होईल. विशेष म्हणजे यातली अनेक औषधं आपल्या घरातही सहज उपलब्ध होतात. त्यामुळे घरच्या घरी हे उपाय करून मधुमेह आटोक्यात ठेवता येतो.

मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या उक्तीप्रमाणे घरोघरी शुगरची गोळी असं म्हणायची वेळ आलेली आहे. कारण प्रत्येक घरात एक दोन माणसं मधुमेही झालेली आहेत. याची बरीच कारण आहेत. तुम्ही शुगरची गोळी रोज घेत असाल किंवा तुमची शुगर 400 असो अथवा 500 त्याचप्रमाणे पोट साफ होण्यासाठी जर गोळी घेत असाल तर हा उपाय नक्की करा. तुमची शुगर एक दिवसात नॉर्मल होईल. त्याचप्रमाणे अपचन गॅसेस होणे पोट गच्च होणे पूर्णपणे कमी होऊन पोट झटपट सकाळी सकाळी साफ होईल. पित्त अजिबात होणार नाही.

तर मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी असा आणि गुणकारी त्याचबरोबर कमी खर्चामध्ये आपल्या घरामध्ये करता येण्यासारखा उपाय पाहणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही चमत्कारी अशा गोष्टीची आवश्यकता आहे.

मित्रांनो आपल्याला या उपायासाठी एका वनस्पतीचे फुल लागणार आहे. मित्रांनो हे जे फुल आहे याला पनीर फुल असेही म्हणतात. मित्रांनो तुम्हाला हे पनीर फुल तुमच्या घराजवळ असणाऱ्या कोणत्याही किराणामालाच्या दुकानांमध्ये किंवा मोठ्या मसाल्याच्या दुकानांमध्ये अगदी सहजरीत्या उपलब्ध होईल.

तर मित्रांनो तिथून तुम्हाला असे पनीर फुल घेऊन यायचं आहे. मित्रांनो हे पनीर खूप महाग ही नसतं तुम्हाला पन्नास ते चाळीस रुपयाला पावशेर या पद्धतीने हे मिळून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पनीर फुल तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी चार ते पाच पनीर फुल तुम्हाला एका ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत.

मित्रांनो ते रात्रभर तसेच ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर हे जे पाणी तयार झालेला आहे याची सेवन आपल्याला काहीही न खाता पिता करायचा आहे. मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय सात ते आठ दिवसांपर्यंत नियमितपणे केला तर तुम्हाला तुमच्या शुगर मध्ये फरक पडलेला नक्कीच दिसून येईल. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे पाणी आपण सकाळच्या वेळी येणार आहोत हे पाणी पिल्यानंतर आपल्याला साधारणतः अर्धा तास काहीही खायचं किंवा प्यायचं नाही.

सकाळी उठल्यानंतर मित्रांनो लगेचच तुम्हाला हे रात्री फुल भिजत घालून ठेवलेले पाणी गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याचे सेवन करायचा आहे. तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा. तुम्हाला याचा फायदा नक्की दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *