सकाळी उपाशीपोटी फक्त ‘हे’ एक चमचा घ्या : एका तासात लहान लहान खडे १००% पडणारच, मोठे खडे तीन वेळा घेतल्याने लघवीतून बाहेर पडणारच …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो सकाळी उपाशीपोटी फक्त हे एक चमचा घ्या यामुळे आपला कसलाही मुतखडा जो 10 एमएम पर्यंतचा असेल तो फक्त एका तासात लघवीवाटे पडल्याचा आपल्याला दिसून येईल. आणि यापेक्षा जर दुसरा किंवा मोठा खडा असेल तर तीन दिवसात सर्व खडे पडतील. असा हा घरगुती रामबाण उपाय आपण आज येथे पाहणार आहोत.

मित्रांनो मुतखडा अगदी सहज होतो. झाल्यानंतर आपणाला तो कळतो. त्यानंतर मात्र आपणाला खूप सार्‍या वेदना आणि खूप अडचणी सोसाव्या लागतात. मुतखडा झाल्याने पाठ दुखी, पोट दुखी, मांडी दुखण, अंग गार पडणे, थंडी वाजणे अशा लक्ष्मण द्वारे आपणाला लक्ष देते की मुतखडा आपणाला झालेला आहे. ही लक्षणे जरी असली तरी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच आपणाला कळतील की मुतखडा किती एम एम पर्यंतचा आहे व किती खडे आपल्या पोटात किंवा मूत्राशयामध्ये आहेत.

मित्रांनो शरीरात रसायनचे प्रमाण जास्त वाढल्याने, बैठे काम अधिक असल्याने, चुकीची आहार पद्धती, अ जीवनसत्वाचा अभाव यामुळे तसेच अधिक क्षारयुक्त पाणी पिल्यान, रोजचे साधे पाणी कमी पिल्याने अशा अनेक कारणांनी मुतखडा आपणाला उद्भवत असतो.

तर मित्रांनो हा मुतखडा जसा अगदी सहजरित्या होतो त्याचप्रमाणे अगदी सहजरित्या आपणाला तो आपल्या शरीरातून काढून टाकून सर्व प्रक्रिया सुरळीत करता येते. तेही विनाकारची आणि अगदी घरच्या घरी एका रामबाण उपाय द्वारे..

चला तर मित्रांनो पाहू कोणता आहे तो उपाय….

मित्रांनो या उपायासाठी आपणाला खायचा सोडा, एक कारले, एक छोटा चमचा, एक वाटी इत्यादी साहित्य लागणार आहे. मित्रांनो एक कारले घेऊन ते अगदी बारीक तुकडे करून घ्यावे किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे ते इतके बारीक करावे किती दाबून त्याचा स्वतः होईल आणि त्यामधून साधारणपणे एक ते दीड चमचा त्यातून रस आपणाला मिळेल. यानंतर या रसामध्ये पाऊण चमचा किंवा एक चिमट खायचा सोडा घालायचा आहे.

मित्रांनो यानंतर ज्या वाटीत आपण खायचा सोडा आणि कारल्याचा रस काढलेला आहे ते दोन्ही पदार्थ चमच्याच्या साह्याने एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचे आहे. आणि यानंतर हा रस आपणाला सकाळी उठल्या उठल्या घ्यायचा आहे. हा रस घेतल्यापासून किमान एक तास काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये.

काही वेळातच आपणाला मुतखडा लघवीद्वारे पडताना आपल्याला कळेल. तर 10 एमएम पेक्षा मोठा मुतखडा असल्यास तुम्हाला तीन दिवस हा उपाय करायचा आहे. तीनच दिवसात तुमचे कसलेही मुतखडे लघवी वाटे पडून जातील.

त्याचबरोबर मित्रांनो आपली पाठ दुखी पोटदुखी, अंगदुखी, अंग गार पडणे या व्याधी देखील तात्काळ कमी होतील आणि आपणाला चांगले बरे वाटेल. मित्रांनो हा उपाय सुरू असताना चहा, कोल्ड्रिंक्स, तसेच मसाल्याची पदार्थ टाळावेत. तरच याचा लवकरात लवकर उपाय आपणाला लागू पडेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *