घरात सतत भांडने होणे, वाद विवाद होणे, देवपूजा करून पण त्रास होत असेल तर हा उपाय करून पहा? सर्वकाही ठीक होईल ..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो प्रत्येकाच्या आजूबाजूला असे काही लोक असतात की त्यांना एखाद्याची प्रगती झालेली कधीच बघवत नाही म्हणजेच की एखादी व्यक्ती जर सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये प्रगत होत असेल किंवा कोणतेही काम ती करत असेल तर त्या त्याच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण करणे किंवा त्या कामांमध्ये सतत काही ना काही अडचणी निर्माण करणे हे काम ती व्यक्ती करत असते पण असे लोक आपल्याला लवकर समजेयला येत नाही असे वाईट विचारांचे लोक समोर काही बोलत देखील नाही

आणि बोलत जरी नसले तरी त्यांच्या मनामध्ये हे नेहमी वाईट विचार चालू असतात

 

त्यातून इतरांना बाधा करण्याचा देखील विचार करत असतात ज्या वेळेस आपल्याला बाधा होते त्यावेळी आपल्या प्रगतीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात आर्थिक समस्या जाणवते त्याचबरोबर घरात सतत कोणी ना कोणीतरी आजारी हे पडत असते घरामध्ये पैसा टिकून राहत नाही यासारख्या बऱ्याच अशा गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात सतत कोणते ना कोणते संकट आपल्यावरती ओढावत असते .

 

 

उद्योगात व्यवसायामध्ये प्रगती होत नाही कोणत्याही कामांमध्ये यश देखील प्राप्त होत नाही त्याचबरोबर घरातील कोणत्याही कामांमध्ये वारंवार बाधा निर्माण होत असते निसर्गामध्ये एक मोठी शक्ती आहे आपल्यावर जर कोणी आशा तांत्रिक क्रिया करत असेल किंवा बाधा निर्माण करत असेल तर त्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने सूचित करायचा आपल्याला प्रयत्न करत असतात एक वेळेस आपल्याला त्या सूचना व ते कसे समजून घ्यावे हे समजणे देखील आपल्या हातामध्येच असते.

 

मित्रांनो जर एक काळ्या कलरचा भवरा सारखा घरामध्ये येत असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर ज्या ठिकाणी तो काळा भवरा येत असतो त्या ठिकाणी जास्त नकारात्मकता असते आणि त्या ठिकाणीच तो आकर्षित देखील होत असतो ही एक धोक्याची सूचना दिली जाते आपल्या घरामध्ये काही अलवेल आलेला आहे त्याच्यानंतरच दुसरंच संकेत आहे ते म्हणजे जास्वंदाचे रोपट घेऊन यायचं आहे आणि त्याला घरामध्ये ठेवायचा आहे आणि त्याला पाणी हे योग्य वेळी द्या आणि एक दिवस वाट बघायची आहे.

 

जर हे रोप सूकलं तर आपल्याला समजून जायचे आहे की आपल्या घरामध्ये नकारात्मकतेचा वास आहे आणि आपल्या घरामध्ये चुकीच्या गोष्टी घडवून येत आहेत काही चुकीच्या गोष्टी देखील होत आहेत मित्रांनो तिसरा संकेत आहे ते म्हणजे तुळस आपल्या घरामध्ये जी तुळस लावलेली असते ती वारंवार सुकून जात असेल ते देखील तितकंच वाईट मानलं जातं .

 

ज्या ठिकाणची तुळस जास्त वेळ राहत नाही म्हणजेच केस जळून किंवा करपून जाते त्या ठिकाणी नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये असते मित्रांनो त्याच्यावर काही उपाय देखील करायचे आहेत पहिला उपाय आहे तो म्हणजे आपला कुलदेवतेला शरण जायचे आहे आणि त्याच्यानंतर ना त्यांची उपासना करायची आहे कुलदेवतेचा जप करायचा आहे

 

कुलदेवता जर माहित नसेल तर ती माहीत करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपण ज्यांना गुरु मानतो किंवा आपण ज्यांची पूजा करतो त्यांचे सतत आपल्याला नामस्मरण करायचे आहे. तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही अवश्य कराल जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी काही भांडणे होत असेल जो काही त्रास होत असेल तर लवकरच दूर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *