मरून जा पण या पाच लोकांबरोबर कधीही कोणतेही नाते ठेवू नका…!!

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीही काही अशा असतात की जे आपले चांगले झालेले त्यांना बघवत नसते. कशा काही पाच व्यक्तींबद्दलची माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ही ज्यांची संगत आपण कधीही करू नये. त्यांच्याबरोबरचे कोणतेही नाते आपण ठेवू नये. या व्यक्ती कोणत्या? त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत .   त्यातील […]

Continue Reading

गुरुचरित्र पारायण करताना घडलेली एक सत्य घटना… सलग नऊ तास गॅस चालू होता आणि पुढे जे झाले ते वाचून अंगावर शहारे आणणारा स्वामी अनुभव…..!!

मित्रांनो, आपल्याला प्रत्येकालाच माहित आहे की स्वामींची केलेली सेवा कधीही चुकीची ठरत नाही. कारण जी काही आपण स्वामींची सेवा करत असतो, भक्ती करत असतो त्याचे फळ हे आपल्याला स्वामी देतच असतात. फक्त ते फळ देण्यासाठी योग्य वेळ यावे लागते. स्वामी समर्थ सेवेमध्ये आपण गुरुचरित्राचे पारायण देखील करतो आणि हे पारायण सर्वात श्रेष्ठ पारायण म्हटले जाते. […]

Continue Reading

नेहमी आपल्याजवळ ठेवा ही एक वस्तू कुटुंबातील व्यक्तींवर कधीही वाईट संकट येणार नाही?

मित्रांनो, आपल्या प्रत्येकांना असे वाटत असते की आपला घरातील सर्व लोक हे सुखी समाधानी आणि ऐश्वर्य जीवन जगावे. कोणत्याही प्रकारचे वादविवाद घरामध्ये होऊ नये. घरामध्ये शांतता टिकुन राहावे. तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य चांगले राहावे. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आजारी राहू नये. आणि जर काही आजार असेल तर तो पूर्ण निघून जावा. घरामध्ये नकारात्मक शक्ती […]

Continue Reading

आपली नखे कापून या झाडाच्या मुळात टाका; दुनिया तुमच्या इशाऱ्यावर नाचेल?

मित्रांनो, कलियुगामध्ये लोकांना आपले चांगला झालेले बघवत नाही. यामध्ये पहिला रक्तातील आपल्याजवळ लोक देखील सामील असतात. काही वेळेला आपण सुखी असलेल्या त्यांना बघवत नसत. आपण आपल्या मुलाबाळांमध्ये सुखी असलेले, आपल चांगलं होत असलेलं त्यांना बघवत नसतं. तुमची होत असलेली प्रगती, तुमच्याकडे येत असलेला पैसा, तुमची होत असलेली बरकत त्यांना बघवत नसते.   तुमच्या जीवनामध्ये तुमच्या […]

Continue Reading

घरात सतत भांडने होणे, वाद विवाद होणे, देवपूजा करून पण त्रास होत असेल तर हा उपाय करून पहा? सर्वकाही ठीक होईल ..!!

मित्रांनो प्रत्येकाच्या आजूबाजूला असे काही लोक असतात की त्यांना एखाद्याची प्रगती झालेली कधीच बघवत नाही म्हणजेच की एखादी व्यक्ती जर सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये प्रगत होत असेल किंवा कोणतेही काम ती करत असेल तर त्या त्याच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण करणे किंवा त्या कामांमध्ये सतत काही ना काही अडचणी निर्माण करणे हे काम ती व्यक्ती […]

Continue Reading

जप करताना कळत नकळत आपल्याकडून या चुका होतात ? जप योग्य पद्धतीने कसा करावा नक्की बघा एकदा..!!!

मित्रांनो आपण प्रत्येकजण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय करत असतो त्याचबरोबर जपमाळ देखील आपण करत असतो. मित्रांनो जपमाळ करताना आपल्याकडून काही चुका होत असतील कुठल्या चुका आपल्याला करायचा नाहीये योग्य पद्धतीने जप कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल मूर्ती […]

Continue Reading

मिठाच्या डब्यात टाका ही एक वस्तू रातोरात नशीब चमकेल घरामधे येत राहील पाण्यासारखा पैसा मिठाचा अचूक उपाय….!!

मित्रांनो मीठ हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे जर आपल्या जेवणामध्ये मीठ नसेल तर त्याची काही चवच बेच होऊन जात असते तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर ती घालवण्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी मिठाचा वापर करायचा आहे तर तो कोणत्या प्रकारे करायचा आहे याबद्दलची आज आपण पूर्ण माहिती सविस्तरपणे […]

Continue Reading

जप ध्यान करताना आळस का येतो? त्रास का होतो?

मित्रांनो, आपण प्रत्येक कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती करत असतो. या भक्तीमध्ये त्यांची सेवा म्हणून आपण त्या देवांचे नामस्मरण करत असतो. पण कितीही मन एकत्र केले तरी देखील आपण हे करत असलेल्या जपामध्ये, मंत्रामध्ये आपले लक्ष लागत नाही. सतत आपले मन हे विचलित होत असते. त्याचबरोबर हे जप करताना कंटाळा येतो. हे असे का होत […]

Continue Reading

घरात इथे ठेवा मीठ आणि चमत्कार बघा .. घरामधे अजिबात पैश्याची कमी पडणार नाही घरामधे येत राहील पैसाच पैसा …. घरामधे भांडणे होणार नाहीत?

मित्रांनो आपल्या प्रत्येकांच्या जीवनातील आविभाज्य घटक म्हणजे मीठ आहे. मीठ हे आपल्याला रोजच्या जेवनामध्ये वापरावे लागते. कारण ते जर कमी असेल तर आपल्याला जेवण बेचव लागते. तर ते जास्त झाले तर जेवण खारट बनते. योग्य प्रमाणात मिठाचा वापर करूनच आपल्याला आपले जेवण बनवावे लागत. मिठामुळे आपले आयुष्य दीर्घकालीन होऊ शकते.   तर मिठामुळे आपल्या आयुष्य […]

Continue Reading

आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ आपल्याला देतात हे दहा संकेत? वेळीच व्हा सावधान? श्री स्वामी समर्थ ..!!

मित्रांनो, आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत. कारण आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामी कधीही एकटे सोडत नाहीत. आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणी मधून स्वामी आपल्याला बाहेर काढतात. आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचे संकेत देखील देत असतात. आपल्याला वेगवेगळे मार्ग देखील सांगत असतात. आपल्याला कितीही अडचणी आल्या तर स्वामींचे एक वाक्य आपल्याला खूप काही दिलासा देऊन जातं. […]

Continue Reading