आता शुगरच्या गोळ्या फेकून द्या, हे पाणी सकाळी उपाशीपोटी प्या, शुगर 500 असो की 400 नॉर्मल होणार म्हणजे होणार ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे अगदी तरुण वयातच मधुमेह, रक्तदाब , हृदयविकार असे विकार अनेकांना गाठत आहेत. मधुमेह, रक्तदाब अशा आजारांशी झुंजणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधं घेतली जातात. तुम्हाला मधुमेहाची लक्षणं दिसत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. उपचारांसाठी प्रथम घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक औषधं वापरणं चांगलं होईल. विशेष म्हणजे यातली अनेक औषधं आपल्या घरातही सहज उपलब्ध होतात. त्यामुळे घरच्या घरी हे उपाय करून मधुमेह आटोक्यात ठेवता येतो.

मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या उक्तीप्रमाणे घरोघरी शुगरची गोळी असं म्हणायची वेळ आलेली आहे. कारण प्रत्येक घरात एक दोन माणसं मधुमेही झालेली आहेत. याची बरीच कारण आहेत. तुम्ही शुगरची गोळी रोज घेत असाल किंवा तुमची शुगर 400 असो अथवा 500 त्याचप्रमाणे पोट साफ होण्यासाठी जर गोळी घेत असाल तर हा उपाय नक्की करा. तुमची शुगर एक दिवसात नॉर्मल होईल. त्याचप्रमाणे अपचन गॅसेस होणे पोट गच्च होणे पूर्णपणे कमी होऊन पोट झटपट सकाळी सकाळी साफ होईल. पित्त अजिबात होणार नाही.

तर मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी असा आणि गुणकारी त्याचबरोबर कमी खर्चामध्ये आपल्या घरामध्ये करता येण्यासारखा उपाय पाहणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही चमत्कारी अशा गोष्टीची आवश्यकता आहे आणि मित्रांनो या उपायासाठी आपल्याला वडाच्या झाडाच्या कोवळ्या पारंब्या लागणार आहेत. आपल्या आजूबाजूला किंवा मंदिराच्या परिसरात एखाद वडाच झाडं असतात. आपल्याला वडाच्या कोवळ्या पारंब्या लागणार आहेत. संध्याकाळी पारंब्या काढून ठेवायच्या आहेत कारण यांचा वापर आपल्याला सकाळी उपाशीपोटी करायचा आहे.

मित्रांनो पारंब्या काढून आणा आणि स्वच्छ पाण्यात मीठ घालून थोडा वेळ ठेवा आणि स्वच्छ धुऊन घ्या. त्यावर असणारी धूळ साफ करा. एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि रात्रभर त्या पाण्यामध्ये पारंब्या बुडवून ठेवायच्या. सकाळी उठल्यानंतर पारंब्या बाजूला काढून पाणी प्यायचं आहे. या उपायाने इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार होते आणि अनाथ मिसळली जाते पॅनक्रियाचे कार्य सुधारल्यामुळे आपोआपच मधुमेह बरा होतो. मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की पारंब्याचे हे पाणी पिण्यापूर्वी अर्धा तास आणि पिल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नये किंवा नाश्ता जेवण कोणत्याही प्रकारचे पेय घेऊ नये तरच हा उपाय लागू होतो.

मित्रांनो हा उपाय तुम्ही सलग तीन दिवस करा. तीन दिवसातच पॅनक्रियाची कार्य सुधारू लागेल आणि इन्सुलिन योग्य प्रमाणात निर्माण व्हायला. हा उपाय पंधरा दिवस ते एक महिना पर्यंत करा यामुळे पॅनक्रियाचे कार्य सुधारून शुगर मुळापासून निघून जाईल. परंतु व्यक्तिपरत्वे प्रत्येकाची शर्करा किंवा वाढलेली साखर कमी होण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. कोणाची सात दिवसात कमी होईल कोणाला पंधरा दिवस लागतील कुणाला एकवीस दिवस लागतील. तुम्हाला जोपर्यंत स्वतःला खात्री होत नाही की आपली वाढलेली साखर कमी झालेली आहे तोपर्यंत तुम्ही हा उपाय करत रहा. त्या उपायाचा कोणताही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. परंतु हा उपाय सुरू असताना तुमची नेहमीची औषध बंद करू नका.

मित्रांनो वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *