शाम्पूमध्ये फक्त हे दोन पदार्थ मिसळून केसांना लावा ; केस इतके वाढतील की सांभाळणे होईल मुश्किल, केस गळती शून्य ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येक महिलेला किंवा पुरुषाला आपले केस सुंदर काळेभोर दिसायला हवे असे वाटत असते. केस आपल्या सौंदर्याचा एक अविभाज्य घटक आहे. जर तुमचे केस सुंदर दिसायला असतील तर तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये चार चाँद लागत असतात. सगळेजण तुमच्याकडे आकर्षित होत असतात. परंतु जर तुमचे केस नेहमी गळत असतील, केस अकाली पांढरे झाले असतील, डोक्यावर टक्कल पडले असेल तर अशा वेळी अनेक जण तुमची मस्करी करत असतात. चारचौघांमध्ये तुम्ही अनेकदा चर्चेचा विषय बनलेला असतात.

सध्याच्या पिढीला म्हणजेच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांमध्ये केसांच्या अनेक समस्या त्रास देत असतात.या समस्या दूर करण्यासाठी बहुतेक वेळा आपण बाजारात उपलब्ध असणारे प्रोडक्ट व रासायनिक शाम्पू यांचा वापर करतो. यामुळे आपल्या केसांचे आरोग्य सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस केसांचे आरोग्य बिघडत जाते.

म्हणूनच जर तुम्ही सुद्धा वारंवार केस गळणे, केस तुटणे, केसांमध्ये कोंडा होणे, केसांमध्ये इन्फेक्शन होणे यासारख्या समस्या मुळे चिंतित झाला असेल तर अजिबात काळजी करू नका. या उपायाने तुमच्या सगळ्या चिंता दूर होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दल.

मित्रांनो आपल्याला हा उपाय करण्यासाठी तीन घटक लागणार आहेत एक म्हणजे शाम्पू. मित्रांनो आपण दररोजच्या वापरामध्ये जो शाम्पू वापरतो तो शाम्पू आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरा जो घटक आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे लिंबू.

साधारणतः अर्धा लिंबू आपल्याला या उपायासाठी लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला तिसरा जो प्रमुख पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तांदूळ. मित्रांनो तांदूळ हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आणि आपल्या केसांसंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी तांदूळ हे खूपच उपयोगी असतं आणि म्हणूनच आजच्या या उपायासाठी सुद्धा आपल्याला साधारणतः दोन ते तीन चमचे तांदूळ लागणार आहे.

मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला रात्री झोपताना दोन ते तीन चमचे तांदूळ एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घ्यायचा आहे. म्हणजेच हे तांदूळ आपल्याला ते अर्धा ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे जे तांदूळ आहेत हे बाजूला करून घ्यायचे आहेत.

जे तांदळाचे पाणी तयार झालेले आहे ते आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहेत तर हे जे पाणी आपण बाजूला काढून घेतले आहे या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचे आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जो ही तुम्ही शाम्पू वापरत आहात व शाम्पू आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो हे तिन्ही पदार्थ एका वाटीमध्ये घेतल्यानंतर हे व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे तिन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर त्याचे मिश्रण तयार होईल म्हणजे त्याचे पाणी तयार होईल त्या पाण्याने आपल्याला आपल्या केसांची आतून आणि बाहेरून व्यवस्थितपणे मसाज करायचे आहे.

मित्रांनो साधारणतः पाच मिनिट आपल्याला या पाण्याने आपले केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितपणे हे पाणी आपल्या केसांच्या मुळापर्यंत जाईल अशा पद्धतीने हे पाणी आपल्याला आपल्या डोक्यावर घेऊन व्यवस्थितपणे मालिश करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला थोड्या वेळाने आपली केस पुन्हा एकदा चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने संपूर्ण मध्ये हे दोन घटक मिक्स करून आपल्याला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो यामुळे आपल्या केसांची वाढ खूपच लवकर होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *