आपल्याच घरातील लोक जेव्हा आपल्यावर काळी जादू करतात तेव्हा, असं ओळखा त्यांचे षडयंत्र…..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, कलियुगामध्ये लोकांना आपले चांगला झालेले बघवत नाही. यामध्ये पहिला रक्तातील आपल्याजवळ लोक देखील सामील असतात. काही वेळेला आपण सुखी असलेल्या त्यांना बघवत नसत. आपण आपल्या मुलाबाळांमध्ये सुखी असलेले, आपल चांगलं होत असलेलं त्यांना बघवत नसतं. तुमची होत असलेली प्रगती, तुमच्याकडे येत असलेला पैसा, तुमची होत असलेली बरकत त्यांना बघवत नसते.

 

म्हणूनच आज आपण काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत की, ज्या आपल्या जवलच्या व्यक्तींनी आपले सुख बघत नसल्यामुळे काही तांत्रिक, काळा जादू, मंत्र तंत्र विद्येचा वापर करून आपल्याला हानी पोहोचवण्यासाठी करतात. या गोष्टी कशा जाणून घ्यायचा? याबद्दलचे सर्व माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

आपल्या जवळील आपला रक्तातील काही लोक त्यांना आपले सुख बघवत नसतो आणि हे आपल्याला दुःख मिळावे आपले सुख हिरावून घेण्यासाठी अनेक तांत्रिक उपाय षडयंत्र करत असतात. त्यामुळे आपल्याला खूप मोठी हानी पोहोचत असते. आपले वाईट होते. आपला मुलाबाळांना देखील याचा खूप मोठा परिणाम भोगावा लागू शकतो. म्हणूनच हे षडयंत्र कसे ओळखावे? याची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

हे तांत्रिक उपाय करताना किंवा हे षडयंत्र करताना काही गोष्टींचा वापर केला जातो. या गोष्टींवर आपल्याला कलते आपल्यावर कोणतरी काळी जादू करत आहे. त्यातील पहिली वस्तू म्हणजे हाड. कोणत्याही प्राण्यांच्या किंवा पक्षाच्या हाडामार्फत एक अतिशय भयंकर काळी जादू केली जाते. असे हे हाड जर आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा उंबरठ्यावर आढळले तर, त्यापासून जितके लांब राहता येईल तितके लांब आपण राहावे.

 

त्याला आपला कोणताही प्रकारचा स्पर्श करू नये. स्पर्श न करता एखाद्या मोठ्या काठीने याला आपल्या घरापासून जितके लांब घालवता येईल तितके लांब घालवावे. दुसरी वस्तू म्हणजे केसांचा पुंजका. या केसांच्या पंजक्या पासून देखील काळी जादू केली जाते. म्हणूनच त्या घराच्या आजूबाजूला जर असा हा पुंजका आढळला तर, त्यापासून लांब रहा. म्हणजेच त्याला तुम्ही ओलांडणार नाही याची दक्षता घ्या.

 

तिसरी गोष्ट म्हणजे राख किंवा भस्म. तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा घराजवळ, घराच्या उंबरठ्यावर राख आढळले तर, ते सर्व व्यवस्थित रित्या गोळा करून घरापासून लांब टाकून द्या गोळा करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आपण हे गोळा करताना आपल्या घरातील लक्ष्मीचा म्हणजेच केरसुनी वापर करू नये. कारण याच्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला हानी पोहोचवण्यासाठी केला जातो.

 

तुमच्या घरामध्ये ज्या काही तुमच्या वस्तू आहेत त्यामध्ये तुमच्या चपला, कपडे असतील अशा वस्तू तुमच्या हस्ते कोणालाही देऊ नका. शक्यतो करून तुम्हाला ज्या व्यक्तींवर शंका येते अशा व्यक्तींना तर अजिबातच देऊ नये कारण यामध्ये आपली ऊर्जा समवलेल्या असते आणि यावर केले जाणारे तांत्रिक उपाय हे लगेच लागू होते. म्हणून अशा वस्तू आपल्या हस्ते तर कोणाला देऊ नये.

 

तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीवर शंका येत असेल, ही व्यक्ती आपल्या वाईट करू शकते अशा व्यक्तीकडून सायंकाळच्या वेळेस तसेच अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारची सफेद वस्तू किंवा पदार्थ घेऊ नये. कारण या पांढऱ्या वस्तूंवरच तंत्र मंत्र विद्या जास्त प्रमाणात केली जाते. अमावस्येच्या दिवशी तर अशा व्यक्तींपासून पाणी देखील घेण्यापासून टाळा.

 

समाजातील असे काही व्यक्ती असतात यांना इतरांचे सुख बघवत नाही आणि हेच लोक अशा काही वस्तूंचा वापर करून तांत्रिक विद्या, तंत्र मंत्र विद्या, षडयंत्र यांच प्रयोग करून लोकांचे आहित करत असतात. त्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो आणि यामुळे अनेक परिवार उध्वस्त झालेले आहेत. म्हणजेच ज्या पती पत्नीचे एकमेकांवर खूप प्रेमात असते. त्यांच्यावर अशा उपायांचा वापर करून त्यांच्यामध्ये भांडणे निर्माण करतात.

 

निरोगी मुलांच्या वर उपाय करून त्यामुळे सतत आजारी पडतात. ज्यांच्या घरांमध्ये सतत पैशाची बरकत असते त्यांच्या घरात पैशाची कमतरता निर्माण होते. हे षडयंत्र म्हणजेच एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी असते. नकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे हे सर्व काही होत असते. म्हणूनच अशा वस्तूंपासून तुम्ही दूरच रहा. त्याचबरोबर ज्या व्यक्तींवर तुमचा विश्वास नाही जी व्यक्ती ला तुमचे चांगले झालेले बघवत नसेल अशा व्यक्तींपासून आपण दूरच राहिले पाहिजे.

 

अशाप्रकारे या काही गोष्टी आपण आजच्या या लेखातून जाणून घेतले आहोत की, ज्यांचा वापर करून समाजातील काही व्यक्ती इतरांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *