घरात इथे ठेवा दही भात तीन पिढ्यांचा सर्व पितृदोष होईल दूर साता जन्माची दारिद्र्य संपेल घरामध्ये येत राहील पैसा …!!

Uncategorized

मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश येत नसेल. घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडने होत असतील. घरात शांतता निर्माण झालेले असेल. पैसा टिकून राहात नसेल. घरामध्ये आलेला पैसा या ना त्या कारणाने खर्च होत असेल. घरात आजाराचे प्रमाण वाढले असेल.

 

आपण करत असलेल्या कामांमध्ये आपल्याला यश आले नाही किंवा आपल्याला कसल्याच प्रकारचे धनाचे मार्ग सापडत नसेल. धनाची कमतरता भासत असेल. आर्थिक टंचाई निर्माण झालेला असेल. तर आजच्या या लेखांमध्ये आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की जे काय केल्यामुळे या सर्व समस्या निघून जाते. त्या उपायाबद्दल ची संपूर्ण माहिती आजच्या या लेखकातून आपण जाणून घेणार आहोत.

 

आपल्या घराच्या अवतीभवती असे दृश्य व अदृश्य अशा नकारात्मक शक्ती असतात. की ज्यांचा प्रभाव आपल्या घरावर पडत असतो आणि त्यामुळेच आपल्याला सर्व समस्यांना सामोरे जावे लागते. या शक्ती आपले ज्याप्रमाणे वाईट करत असतात. त्याप्रमाणेच आपले चांगले देखील करत असतात. चांगले करण्यासाठी त्या शक्तींना खुश करण्यास खूप गरजेचे असते. म्हणूनच हा उपाय अत्यंत उपयुक्त असा आहे.

 

हा उपाय म्हणजे दही भात चा उपाय आहे. आपल्या घरामध्ये गाईच्या दुधापासून एक वाटी होईल एवढे दही तयार करायचे आहे आणि कोणताही तांदळापासून भात बनवायचा आहे. हा दही भात मिक्स करून तो आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे. जेणेकरून कुत्रा, मांजर किंवा पक्षी हा भात खातील. अशा ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे. हे ठेवल्यानंतर थोड्या वेळाने आपण पुन्हा तिथे जाऊन पाहायचे आहे. जर कोणत्या प्राण्यांनी किंवा पक्षांनी हा भात खाल्ला तर लक्षात घ्या की आपल्याला आपल्या अवतीभवती असणाऱ्या दृश्य व अदृश्य ज्या नकारात्मक शक्ती आहेत त्यामुळे आपल्याला त्रास आहे.

 

आता त्रास कमी करण्यासाठी हा उपाय आहे. जर सतत हा उपाय पण करत राहीलो तर नक्की या उपायाच्या प्रभाव आपल्यावर चांगला होत राहील व आपल्या सर्व अडचणी दूर होतील. हा उपाय आपल्याला दररोज कोणताही वेळी करता येतो. आपण हा भात घराबाहेर ठेवत जाऊ तस तसे आपला कुटुंबावर असलेले सर्व संकट दूर होईल व त्या शक्तीचा चांगला परिणाम घरावर होऊ लागेल. म्हणूनच आपण हा उपाय नक्की करावा.

 

हा उपाय केल्याने हळूहळू नक्कीच तुमच्या घरातील सर्व बाबा निघून जातील. सर्व अडचणी निघून जातील घरामध्ये सर्व लोकांचे वागणे चांगले होतील. घरातील भांडण वादविवाद होणार नाही.घरातील व्यक्तींचे आजारपण दूर होईल. घरामध्ये पैशाची बरकत येऊ लागेल. पैसे टिकून राहील. पैशासंबंधीच्या सर्व अडचणी दूर होतील. कोणत्याही प्रकारची अडचण घरामध्ये येणार नाही.

 

अशाप्रकारे तुम्ही देखील हा उपाय नक्कीच करून बघा नक्की तुमच्या घरातील सर्व बाधा दूर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *