रोजच्या चहामध्ये चिमूटभर हा पदार्थ टाका, सांधेदुखी गुडघेदुखी, कंबरदुखी, अंगदुःखी, अशक्तपणा, कायमचा दूर, होऊन नेहमी तरुण दिसाल ?

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना वारंवार अशक्तपणा येत असतो आणि थकवा आल्यासारखेही जाणवत असते आणि त्याचबरोबर आपल्यातील बऱ्याच जणांची हाडे सुद्धा कमकुवत असतात म्हणजेच यामुळे आपल्याला सांधेदुखी गुडघेदुखी कंबर दुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात कारण मित्रांनो जर आपल्या शरीरामध्ये असणारे हाडे जखम दूर असतील किंवा त्यामध्ये जर काही तुमच्याशी तर अशावेळी याचा संपूर्ण परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो आणि त्याचबरोबर जेव्हा आपली हाडेही कमजोर असतात तेव्हा आपल्याला सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी यांसारख्या समस्या आहे निर्माण होतात.

परंतु मित्रांनो आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला असा एक उपाय पाहणार आहोत की हा उपाय जरा आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर यामुळे मित्रांनो आपल्याला अशक्तपणा किंवा थकवा वारंवार येत असेल किंवा आपले हाडे कमजोर असतील त्याचबरोबर सांधेदुखी गुडघेदुखी कंबर दुखी यांसारखे त्रास जर आपल्याला असतील तर या सर्व समस्यांपासून आपले सुटका होईल आणि त्याचबरोबर मित्रांना सर्व समस्या या उपायामुळे दूर होतीलच आणि त्याचबरोबर आपल्या पोटासंबंधी सर्व समस्या ही या उपायामुळे दूर होते तर मित्रांनो आजचा हा उपाय कोणता आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला आपण ज्या पद्धतीने दररोज सकाळचे मी चहा पीत असते त्यांनी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजेच मित्रांनो आपल्याला एक मसाला आपल्या घरामध्ये तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण जो हा मसाला तयार केलेला आहे याचे सेवन आपल्याला दररोज चहा मध्ये टाकून करायचे आहे म्हणजेच ह्याच मसाला पण तयार करणार आहोत हा मसाला फक्त एक चिमूटभर आपल्याला दररोजच्या चहा मध्ये टाकायचा आहे आणि त्याचे सेवन आपल्याला करायचे आहे.

तर मित्रांनो आज मसाला पण तयार करायचा आहे हा करत असताना सर्वात पहिली पावडर म्हणजे आपल्याला हे उपाय साठी लागणार आहे ती म्हणजे सुंठ पावडर. जे ओले आले असते त्यापासून आपण सुंठ पावडर करत असतो. आल्याचा कंद वाळवला जातो त्याला सुंठ म्हणतात. सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामध्ये आलेला अशक्तपणा या सर्वांना सुंठीचा शिरा देतात. या शिऱ्यामुळे आम्लपित्त सुद्धा कमी होते आणि सुंठ पावडर रात्रभर एरंडेल तेलात भिजवावी सकाळी हे मिश्रण पिटात टाकून पोळ्या खायला द्याव्यात याने आमवात निश्चित कमी होतो.

आणि तसेच याचे जे गुणधर्म आहेत भूक वाढवून अन्नाचे पचन करणे, आमवाताचा नाश करणे, श्वासाचे जे त्रास आहेत, खोकला, हृदयरोग, मूळव्याध, पोट फुगणे, गॅसेसचा त्रास या समस्येवर सुंठ अत्यंत गुणकारी असते. याचा वापर आपण करणार आहे. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे जायफळ. तर मित्रांनो काही विशिष्ट पदार्थांमध्ये आपण जायफळाचा वापर करतो. परंतु जायफळाचे आपल्या शरीरास खूप चमत्कारिक असे फायदे होतात. जायफळामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. पोट दुखणे, पोटातील घाण बाहेर काढणे, रक्त शुद्धीकरण, तोंडातील किटाणू मारणे, रक्त पुरवठा सुरळीत ठेवणे असे अनेक कार्य जायफळ करत असते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो हा एक असा मसाला आहे जो जेवणामध्ये कमी प्रमाणात वापरला जातो पण त्याचे फायदे शरीराला मिळतात. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात आणि तिसरा जो महत्त्वाचा पदार्थ वापरणार आहोत तो आहे लवंग. लवंगाच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास, तोंडाची दुर्गंधी जाण्यास मदत होते. यानंतर आपण पदार्थ वापरणार आहोत तो म्हणजे दालचिनी. पचन विकार, सर्दीसाठी खूप उपयुक्त असते. यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे यांचा समावेश असतो.

यानंतर आपण आपण वापरणार आहे ते काळे मिरे. काळ्या मिरीमध्ये पायप्यारीन नावाचा घटक असतो आणि पायप्यारिनमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. या सर्वांचे एकत्रितपणे मिश्रण करायचे आहे आणि यापासून आपल्याला एक मसाला करायचा आहे. सुरवातीला आपल्याला सुंठ घ्यायची आहे. सुंठामध्ये दहा ते पंधरा लवंगा टाकायच्या आहेत. त्याचप्रमाणे काळे मिरे टाकायचे आहे आणि सहा ते सात वेलची पावडर मिक्स करायची आहे आणि दालचिनी मिक्स करायची आहे.

यापासून आपल्याला मसाला बनवायचा आहे की जो आपल्या शरीरासाठी, आपल्या हाडांसाठी एकदम चांगल्या प्रकारे उपयोगी येईल आणि त्यामुळे आपली जी कमकवूत झालेली हाडे आहेत ते पूर्णपणे मजबूत होण्यास मदत होईल. तर हा मिक्स केलेला मसाला मिक्सरच्या साहाय्याने त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर तयार झालेली ही पावडर तुम्हाला चहामध्ये चिमूटभर टाकायची आहे.

ज्या ज्या वेळेस तुम्ही चहा पिणार आहात त्या त्या वेळेस चहामध्ये टाकून याचे जर सेवन केले ते तुमची कंबरदुखी, वजन कमी होण्यास अनेक प्रकारचे रोग दूर होण्यास यापासून मदत मिळते. या सर्वच पदार्थांमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिनची भरपूर मात्रा असते आणि त्यामुळे तुमची जी हाडे आहेत किंवा तुम्हाला आलेला जो थकवा आहे तो थकवा पूर्णपणे बरा होतो.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *