जेव्हा “देवाचा वास” तुमच्या घरात असतो – तेव्हा हे “१७” संकेत तुम्हाला सकाळी सकाळी मिळतात….!!!!!

मित्रांनो, जेव्हा देवाचा वास तुमच्या घरात असतो तेव्हा हे 17 संकेत तुम्हाला दिसतात. जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले, तर समजून जावे, की तुमच्या घरात देवाचा वास आहे, ते चिन्ह काय आहेत, त्याबाबत आज आपण जाणुन घेणार आहोत. देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात. सकाळ-संध्याकाळ दिवा लावण्यापासून, ते देवाला अन्नदानही […]

Continue Reading

रात्री झोपतांना फक्त ३ वेळा हा मंत्र म्हणा? जलद वशीकरण मंत्र कोणतीही व्यक्ती सकाळी तुमच्या वश मध्ये होईल फक्त एक रात्रीत…..!!!

मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती आवडत असेल. किंवा तुम्ही कोणाला काहीही सांगितलेले जर समोरची व्यक्ती ऐकत नसेल. तर त्या व्यक्तीला वश करण्यासाठी तसेच आपल्या आवडत्या व्यक्तीला मिळवण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो. यालाच वशीकरण असे म्हणतात. आजच्या या लेखामध्ये आपण असा एक मंत्र, पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला तुमच्यामध्ये वश करू शकता.   […]

Continue Reading

तुमच्या वाढदिवसामधेच दडले आहे दीर्घायुष्याचे रहस्य…. १) सोमवारी जन्मलेल्या व्यक्ती?

मित्रांनो, तुमचा स्वभाव आणि वागणूक तुमचे वय किती असेल तुमच्या जन्माची वेळ कोणती होती, म्हणजेच तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला यावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. आयुष्याची कोणती वर्षे सुखाची किंवा दुःखाची असतील? तुम्ही लोकांच्या राशी, जन्मकुंडली आणि जन्मतारीखानुसार त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व याबद्दल बरेच काही ऐकले असेल. पण तुम्हाला माहित आहे का की प्रत्येक दिवसाची […]

Continue Reading

श्रावण मास संपण्याअगोदर हे १ फुलं कुठे दिसले तर अजिबात सोडू नका, हे फुलं कितीही कठीण इच्छा पूर्ण करेल….!!

मित्रांनो, आताच काही दिवसांपूर्वी श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावण महिना म्हटला की भगवान महादेव यांचा महिमा आलाचं. भगवान महादेव हे अशी देवता आहे की जे आराधना केल्यानंतर त्वरीत प्रसन्न होतात. आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकून त्या लगेच पूर्ण करतात. श्रावन महिना हा भगवान रुद्राचा म्हणजेच भगवान शिवाचा महिना आहे. या दरम्यान भगवान रुद्र पृथ्वी […]

Continue Reading

श्रावण महिन्यात भाग्यशाली लोकांच्या घरी उमलते ब्रह्मकमळ?… ब्रह्मकमळाची पूजा कशी करावी?

मित्रांनो, हिंदू धर्मात कमळाच्या फुलाला विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णुसह देवी लक्ष्मीलाही कमळाचे फुल अत्यंत प्रिय आहे. कमळाची फुलं अनेक प्रकारची असतात. मात्र, त्यातील सर्वात दुर्मिळ आणि शुभ फुल असते म्हणजे ब्रह्मकमळाचे. ब्रह्मकमळाचे फुल वर्षातून एकदाच येते ते देखील अगदी चार ते पाच तासांसाठी. असं म्हणतात की जो व्यक्ती ब्रह्मकमळाचे फुल फुलताना पाहतो त्याचे भाग्य […]

Continue Reading

तांदळाच्या डब्ब्यात ठेवा ही वस्तू, घरामध्ये कधीच कमी पडणार नाही पैसा, घरामधे येत राहील पैसाच पैसा?

मित्रांनो, काही वेळेस आपण कितीही कष्ट किंवा मेहनत करत असून देखील आपण जो काही व्यवसाय करत आहोत किंवा नोकरी करत आहोत त्यामध्ये म्हणावे तितके यश आपल्याला मिळत नाही. करत असलेल्या कामामध्ये कितीही मेहनत घेतली तरी त्यामध्ये यश हे मिळत नाही. नोकरीत बढती मिळत नाही. आपण जो काही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असतो भरपूर […]

Continue Reading

मरून जा पण या पाच लोकांबरोबर कधीही कोणतेही नाते ठेवू नका…!!

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीही काही अशा असतात की जे आपले चांगले झालेले त्यांना बघवत नसते. कशा काही पाच व्यक्तींबद्दलची माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ही ज्यांची संगत आपण कधीही करू नये. त्यांच्याबरोबरचे कोणतेही नाते आपण ठेवू नये. या व्यक्ती कोणत्या? त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत .   त्यातील […]

Continue Reading

गुरुचरित्र पारायण करताना घडलेली एक सत्य घटना… सलग नऊ तास गॅस चालू होता आणि पुढे जे झाले ते वाचून अंगावर शहारे आणणारा स्वामी अनुभव…..!!

मित्रांनो, आपल्याला प्रत्येकालाच माहित आहे की स्वामींची केलेली सेवा कधीही चुकीची ठरत नाही. कारण जी काही आपण स्वामींची सेवा करत असतो, भक्ती करत असतो त्याचे फळ हे आपल्याला स्वामी देतच असतात. फक्त ते फळ देण्यासाठी योग्य वेळ यावे लागते. स्वामी समर्थ सेवेमध्ये आपण गुरुचरित्राचे पारायण देखील करतो आणि हे पारायण सर्वात श्रेष्ठ पारायण म्हटले जाते. […]

Continue Reading

नेहमी आपल्याजवळ ठेवा ही एक वस्तू कुटुंबातील व्यक्तींवर कधीही वाईट संकट येणार नाही?

मित्रांनो, आपल्या प्रत्येकांना असे वाटत असते की आपला घरातील सर्व लोक हे सुखी समाधानी आणि ऐश्वर्य जीवन जगावे. कोणत्याही प्रकारचे वादविवाद घरामध्ये होऊ नये. घरामध्ये शांतता टिकुन राहावे. तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य चांगले राहावे. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आजारी राहू नये. आणि जर काही आजार असेल तर तो पूर्ण निघून जावा. घरामध्ये नकारात्मक शक्ती […]

Continue Reading

आपली नखे कापून या झाडाच्या मुळात टाका; दुनिया तुमच्या इशाऱ्यावर नाचेल?

मित्रांनो, कलियुगामध्ये लोकांना आपले चांगला झालेले बघवत नाही. यामध्ये पहिला रक्तातील आपल्याजवळ लोक देखील सामील असतात. काही वेळेला आपण सुखी असलेल्या त्यांना बघवत नसत. आपण आपल्या मुलाबाळांमध्ये सुखी असलेले, आपल चांगलं होत असलेलं त्यांना बघवत नसतं. तुमची होत असलेली प्रगती, तुमच्याकडे येत असलेला पैसा, तुमची होत असलेली बरकत त्यांना बघवत नसते.   तुमच्या जीवनामध्ये तुमच्या […]

Continue Reading