मित्र मैत्रिणींनो सफरचंद खाल्यानंतर चुकुनही खाऊ नका हे 4 पदार्थ ; नाहीतर आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप, महत्वपूर्ण माहिती …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्याला अनेक डॉक्टरांकडून आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींकडून असा सल्ला दिलेला आपण ऐकलेलाच असेल की, दररोज किमान एक तरी सफरचंद आपण खाल्लेच पाहिजे. कारण मित्रांनो सफरचंद मध्ये असणारे पोषक घटक हे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या तब्येतीसाठी खूपच चांगले असतात. म्हणूनच जी व्यक्ती दररोज सफरचंदाचे सेवन करते त्या व्यक्तीला आरोग्य संबंधित कोणत्याही अडचणी येत नाहीत म्हणजेच दररोज एक सफरचंद खाल्ल्यास आपल्याला दवाखान्यात जाण्याची गरजच पडणार नाही. आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्याचे काम सफरचंद करते. हे सफरचंद आपले आरोग्य भरपूर निरोगी राहते.

तसेच आपल्याला यामधून अनेक पोषक घटक मिळतात. त्यामुळे शरीरात एनर्जी कायम राहते. मात्र दररोज एक सफरचंद नित्यनेमाने आपण खायला हवे. सफरचंद आपल्यासाठी इतके उपयुक्त असले तरी काही इतर पदार्थहि असे आहेत जे सफरचंद खाल्ल्यानंतर लगेचच खाणे टाळले पाहिजे.

सफरचंद खाताना किंवा खाऊन झाल्यानंतर लगेचच आंबट वस्तू खाने टाळावे. जसे की लिंबू, दही, चिंच, संत्रे किंवा इतर आंबट वस्तू लगेचच खाऊ नये. सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच आंबट वस्तू खाल्ल्यास गॅसेस, ऍसिडिटी अश्या समस्या उद्भवतात. छातीत जळजळ होणे, पित्त वाढणे, पोटामध्ये कळ येणे असे आजार बळावतात.

त्यामुळे सफरचंद खाल्ल्यानंतर या वस्तू लगेच खाऊ नये. सफरचंद खाऊन त्याचा शरीराला काहीच फायदा होणार नाही. मित्रांनो तसेच सफरचंद खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पियू नये. कारण सफरचंद खाऊन लगेच पाणी पिल्यास छातीमधील कफ लगेच वाढतो. कफ वाढल्यास खोकला, दमा असे आजार उद्भवतात. त्यामुळे सफरचंद खाल्ल्यानंतर साधारणतः अर्धा एक तासानंतर पाणी प्यावे. मित्रांनो दही हे थंड प्रवृत्तीचे आहे आणि म्हणून तुम्ही सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच दही खाल्ल्यास छातीतील कफ मोठ्या प्रमाणात वाढतो.

बऱ्याच जणांना रात्री उशिरा जेवण करण्याची सवय असते. जेवण केल्यानंतर ते झोपण्यापूर्वी सफरचंद खातात. अशी सवय असल्यास ती लवकरात लवकर सोडून द्यावी. कारण रात्री उशिरा जर तुम्ही सफरचंद खात असाल तर तुम्हाला श्वसनाचे आजार जडण्याची जास्त शक्यता असते. विशेष करून अस्थमा हा आजार तुम्हाला होऊ शकतो.

ज्यांना आधीपासूनच अस्थमा आहे त्यांनी रात्रीच्यावेळी चुकुनही सफरचंदाचे सेवन करू नये. यानंतर सफरचंद खाल्ल्यानंतर मुळा लगेच खाऊ नये. असे म्हंटले जाते कि, सफरचंद खाल्ल्यानंतर लगेचच मुळा खाल्ल्याने आपल्या त्वचेवरती पांढरे डाग निर्माण होतात आणि याला ल्युकोडर्मा असे म्हंटले जाते. आपले सौंदर्य घालवण्याचे काम हा ल्युकोडर्मा, पांढरे डाग करत असतात. म्हणून सफरचंदाचे सेवन केल्यानंतर लगेचच मुळा खाऊ नये.

म्हणूनच मित्रांनो सफरचंद खाल्ल्यानंतर 24 तासानंतर आपण मुळ्याचे सेवन करू शकता. आपल्या शरीरातील बदल हे अचानक होत नसतात. तर ते बदल आपल्या चुकीच्या सवयींमुळे होतात. ज्यामुळे तुमचं आरोग्य, सौंदर्य तुम्ही गमावून बसता. म्हणून प्रत्येक पदार्थ सेवन करतेवेळी त्याचे छोटे छोटे नियम नक्कीच माहीत करून घ्यावेत. ज्यामुळे होणारे दुष्परिणाम आपल्याला टाळता येतील आणि असे केल्यास आपल्याला निरोगी आरोग्य जगता येईल व जपताही येईल. म्हणून छोट्या गोष्टी आपण पाळाव्यात व इतरांना आपण त्या सांगाव्यात देखील.

तर मित्रांनो असे होते हे चार पदार्थ जे तुम्ही सफरचंद सेवन केल्यानंतर अजिबात खायचे नाहीत.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *