स्वामींची पुजा करताना तुम्हांला पण हे संकेत मिळाले तर समजा…… साक्षात स्वामी तुमच्या सोबत आहेत?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो प्रत्येकाला कोणत ना कोणत संकेत हे मिळत असतात आणि त्याचबरोबर त्या संकेतावरून काही ना काही अर्थही निघत असतो पण त्याचा अर्थ चांगला असतो वाईट असतो. दोन्ही प्रकारचा देखील असतो पण आपल्याला कोणते संकेत मिळतात यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे.आणि त्याच्या वर पुढे आपण कार्य देखील केले पाहिजे तर मित्रांनो आज आपण काही संकेत जाणून घेणार आहोत ते जर संकेत तुमच्या सोबत होत असतील तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस यायला चालू होणार आहेत. तर ते कोणते संकेत आहेत. चला तर मग आता आपण जाणून घेऊया. परंतु हे संकेत खरे ठरत असतात तर चला तर पाहूया असे कोणते संकेत आहे जे तुमच्या जीवनातील सुख दुःख आणि अडचणी दूर करण्यास मदत करतात.

 

आपण हे संकेत मानत नाही आणि आपल्यालाही देवाने संकेत दिलेले आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि या संकेतांचा अर्थ असा असतो की देवाने आपली पूजा स्वीकारली आहे आणि ते आपल्यावर मनापासून प्रसन्न आहे त्याच्यामुळे ते आपल्याला संकेत येत असतात तर चला तर पाहूया असे कोणते संकेत आहेत.

 

आपण देवपूजा करत असताना अगरबत्ती किंवा धूप हे लावतच असतो जर आपण देवपूजा करताना अचानक सर्व घरांमध्ये धूप आणि अगरबत्तीचा धूर झाला तर समजावे की त्या अगरबत्तीच्या धुराने आपल्या घरात सकारत्मकता येते आणि घरात प्रसन्न वाटू लागते तेव्हा समजून जावे की हा आपल्याला स्वामी संदेश आहे यामुळे घरात सुख समृद्धी आणि पैसा येण्याचे संकेत मिळत असतात.

 

त्यामुळे याकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नका भगवंत आपल्यावर मनापासून प्रसन्न होऊन ते आपल्याला हा संकेत देत असतात त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे अचानक प्रसन्न आणि आनंदी वाटू लागते हा एक खूप मोठा संकेत आहे स्वामी भक्तांनो जर आपल्या दारात एखादा बालक किंवा भिकारी आला तर त्याला कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका जर आपण पूजा केल्यानंतर दारात भिकारी किंवा बालकाला तर त्याला कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका.

 

 

कारण साक्षात परमेश्वर आपली परीक्षा घेण्यासाठी येत असतात म्हणून त्या भिकाऱ्याला आपल्या घरातील काही वस्तू किंवा अन्नदान करावे अन्नदान हे सर्वात मोठे पुण्य आहे त्यामुळे त्यांना कधीही रिकाम्या हाताने पाठवू नये डॉन केल्याने आपल्या मनात कधीच कमतरता होत नाही यामुळे तुम्ही भुकेल्यांना अन्नदान करून त्यांचे पोट भरावे हा भगवंताला प्रसन्न करण्याचा खूप मोठा मार्ग आहे त्यामुळे भगवंत तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या मार्गातील अडीअडचणी दूर करण्यास मदत करतील.

 

 

तिसरा संदेश आहे दिव्याचा प्रकाश आपण देवाची मनापासून पूजा करत असतो आणि पूजा झाल्यानंतर मनापासून हात जोडून आपण आपल्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत असतो जर अचानक प्रार्थना करत असताना दिव्याची ज्योत मोठी झाली तर समजून घ्या की हा आपल्यासाठी खूप मोठा संकेत आहे साक्षात भगवान आपल्यावर प्रसन्न होऊन आपण धार सोडून जी केलेली प्रार्थना आहे जी आपण मागणी केलेली आहे त्यांनी ती मनापासून स्वीकारली आहे आणि आपल्या इच्छा सर्व पूर्ण करणार आहे.

 

 

ते आपल्यावर प्रसन्न आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी हा आपल्याला संकेत दिलेला आहे अशावेळी भगवंत आपल्यासमोर असताना आपण आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःख भगवंताला सांगाव्यात आपल्या जीवनातील सर्व दुःखे अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्यांच्या पूर्ण होतील चौथा शुभ संकेत आहे शुभचिन्ह आपण देवाची देवपूजा करत असताना धूप किंवा अगरबत्ती लावत असतो परंतु या धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये जर आपल्याला शुभ संकेत दिसले किंवा शुभचिन्ह दिसले तर समजून घ्या की देव आपल्यावर खूपच प्रसन्न आहे .

 

या चिन्हांमध्ये आपल्याला ओम स्वस्तिक अशा प्रकारचे शुभ संकेत असले तर देव आपल्यावर खूपच प्रसन्न आहेत आणि ते आपली सर्व इच्छा लवकरच पूर्ण करतील असा हा संकेत असतो पाचवा संकेत आहे पाहुणे आपल्या हिंदू धर्मात पाहुण्यांना म्हणजेच अतिथींना खूप महत्त्वाचे स्थान आहे तुम्ही देवपूजा करत असताना जर अचानक तुमच्या घरी पाहुणे आले तर समजून घ्या की हा आपल्यासाठी खूप चांगला संकेत आहे पाहुणे घरी येणे म्हणजे साक्षात परमेश्वराच्या आपल्या घरी येणे असे आहे .

 

 

 

म्हणून पाहुण्यांचे आदलादित्य आणि मनापासून स्वागत करावी म्हणून देवपूजा करताना जर कोणी पाहुणे आले तर त्यांचे मनापासून स्वागत करावे त्यांचा राग राब करू नये त्यांचे मनापासून आजारातील त्या करावे आणि जमेल तेवढी सेवा नक्की करा अशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे पाहुणे येणे हा एक खूप चांगला संकेत मांडला जातो यामुळे देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहत असतो त्यामुळे कधीही घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करू नये.

 

 

आपल्यावर प्रसन्न होतील स्वामी भक्तांनो पुढचा संकेत आहे तो म्हणजे फुलांचा आपण मनापासून देवाची प्रार्थना पूजा करत असतो परंतु या पूजेमध्ये फुलाला खूप महत्त्वाचे स्थान आहे देवांची पूजा ही फुलांशिवाय होऊ शकत नाही देवांची पूजा ही फुलाशिवाय अपूर्ण वाटत असते त्यामुळे आपण पूजा करताना फुले ही देवाला वाहत असतो परंतु आपण फुले वाहताना आपल्याला देव काही संकेत देत असतात.

 

 

देवपूजा करत असताना आपण अर्पण केलेले फुल आपल्यासमोरच पडले तर हा खूप शुभ संकेत मानला जातो अर्पण केलेले फुल आपल्यासमोर पडले तर असा संकेत समजावा की देव आपल्या पूजेवर खूप प्रसन्न आहेत आणि त्यांनी आपली पूजा ही मनापासून स्वीकारलेली आहे संकेत येऊन देव आपल्यावर प्रसन्न आहेत.

 

 

असे समजून देव आपल्या जीवनातील अडचणी दुःख नक्कीच कमी करतील आणि आपल्याला चांगले दिवस येतील हा यातून संकेत मिळत असतो स्वामी भक्तांना जर तुम्हीही देवपूजा करत असताना यापैकी कोणतेही संकेत तुम्हाला मिळाले तर समजून घ्या की साक्षात भगवंत तुमच्याबरोबर आहेत आणि तुमचीही केलेली पूजा त्यांनी प्रसन्न मनाने स्वीकारलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *