कोणत्याही शनिवारी स्त्रियांनी दोन वेलची इथे ठेवा आणि एक तासात चमत्कार पहा… तुमचा नवरा तुमचे सर्व काही ऐकतील …!!

राशी भविष्य

मित्रांनो, शनिवारच्या दिवशी शनि देवाची पूजा केली जाते. त्यांचे विशेष असे श्लोक म्हटले जातात. कारण शनिदेव हे आपल्या कर्मानुसार आपल्याला त्याचे फळ देत असतात. शनि देवांना कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार असे सांगितलेले आहे की जर आपल्यावर शनि देवांची कृपा असेल तर आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकटे येत नाहीत.

 

शनिदेव आपला भक्तांना नेहमी सदैव सुखी ठेवतात. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संकटे येऊ देत नाहीत. म्हणूनच शनिवारच्या दिवशी शनिदेवांचे विशेष पूजा केली जाते. विशेष असे उपाय केले जातात की शनीदेवांची कृपा आपल्यावर व्हावी. म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत त्याच्यामुळे शनि देवांची कृपा आपल्यावर होते. हा उपाय कसा करावा? कोणी करावा? कोठे करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातील आपण जाणून घेणार आहोत.

 

शनिदेव हे असे आहेत की ज्यांचा आपल्यावर आशीर्वाद असतील तर आपल्यावर कोणत्याही प्रकारची संकटे येत नाहीत. पण त्यांचा राग एखाद्या भक्तावर असेल तर तो भक्त दरिद्री होतो. त्याला कोणताही कामांमध्ये यश येत नाही. सतत त्याला संकटांना सामोरे जावे लागते. म्हणून शनिदेव हे आपल्यावर प्रसन्न असणे खूप गरजेचे असते. यासाठीच लोक अनेक प्रकारचे शनिवारच्या दिवशी उपाय करत असतात.

 

त्यांची पूजा करत असतात. शनि देवांचे श्लोक म्हणत असतात. मारुती स्त्रोत म्हणत असतात. शनी महात्मे, शनि अष्टक, हनुमान चालीसा म्हणणे शुभ मानले जाते. आणि यामुळेच हे प्रत्येक लोक करत असतात. त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी शनिदेवांना व मारुतीला तेल व नारळा अर्पण केले जाते. हे आपण शनिवारच्या दिवशी शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी करत असतो. परंतु शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय हे शनिवारच्या दिवशी केलास त्याचे चमत्कारिक अनुभव आपल्याला मिळत असतात.

 

काही घरामध्ये असे होत असते की स्त्रियांना मान दिला जात नाही. त्यांच्या पत्नी त्यांना प्रेम करत नाही. त्यांचे कोणत्याही प्रकारचे ऐक बोलणे ऐकत नाही. त्यांना सतत मारत असतो. त्यांच्यावर हात उगारत असतो. त्यांच्यासोबत भांडत असतो. तिला त्या घरामध्ये दुय्यम्स स्थान दिले जाते. तर अशा स्त्रियांना असे वाटत असेल की आपला नवरा आपल्यावर खूप प्रेम करावा. आपल्या सोबत प्रेमाने बोलावे. आपले सर्व ऐकावे यासाठी आपल्याला या शनिवारच्या दिवशी उपाय करायचा आहे.

 

तो म्हणजे आपल्याला दोन हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत. या वेलची या अखंड असलेला पाहिजे. त्या कुजलेल्या किंवा तुटलेल्या नसाव्यात. या दोन वेलची आपण आपला पदराला बांधाव्यात. जर आपण ड्रेस घालत असतो तर ओढणीला बांधाव्यात किंवा एखाद्या रुमाला मध्ये बांधून शनिवारच्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर त्या आपल्याजवळ ठेवाव्यात. शनिवारी पूर्ण दिवस हा आपला जवळ ठेवाव्यात व रविवारी सकाळी उठल्यानंतर आपल्याला ही वेलची आपला उजव्या हातात घेऊन आपल्याला सकारात्मक बोलायचं आहे.

 

की आपला नवरा आपल्यावर खूप प्रेम करतो. आपले सर्व ऐकतो. तो मला खूप खुश ठेवतो. अशा प्रकारे सकारात्मक गोष्टी बोलायच्या आहेत. त्यानंतर त्या रविवारच्या दिवशी आपल्याला घरामध्ये गव्हाची किंवा कोणत्याही प्रकारची खीर करायचे आहे आणि त्या खिरीमध्ये आपल्याला या वेलचीची पूड करून घालायची आहे. आणि ही पूड घातलेली खीर नवरा बायको या दोघांनीच खायचे आहे.

 

असा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या नवरामध्ये झालेला बदल तुम्हाला दिसून येईल. तुमचा नवरा तुमच्या सर्व गोष्टी ऐकेल. तुमच्यावर प्रेम करेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारची वाईट बोलणार नाही. तुम्हाला मारणार नाही. तसेच तुमच्यावर ओरडणार नाही व भांडणार देखील नाही.

 

 नक्कीच तुम्ही देखील हा उपाय करून बघा. तुमच्या नवरा तुमच्याशिवाय राहू शकणार नाही. त्याचबरोबर तुमच्यावर खूप प्रेम करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *