या पाच प्रसंगी बोलू नका… फक्त शांत रहा तुमची किंमत बोलून कमी करू नका ?

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अशा काही घटना होत असतात की ज्यामध्ये आपण काहीतरी बोलले तर ती घटना खूपच वाईट होऊन जाते आणि लोक आपल्याला बोलू लागतात, तो असेच का बोललास? तू हेच का बोललास! तुझ्यामुळेच हे झालं! आपल्याला काही घटनांमध्ये न बोललेलेच बरे असते. आजच्या लेखांमध्ये आपण काही अशाच प्रसंगांविषयी माहिती जाणून घेणार आहोत की असा […]

Continue Reading

रोज टेंशन येतंय, लोकं टेंशन देतायत, काळजी करू नका,… हा उपाय करा ?

मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला सतत टेन्शन हे असत. या टेन्शनची कारणे वेगवेगळी असू शकतात. काही लोकांना त्यांच्या परिस्थितीमुळे टेन्शन येत असतील. तर काही जणांना इतर लोकांमध्ये टेन्शन येत असते आणि यामुळे आपले जीवन हे या टेन्शनमध्ये जात असते. लक्षात ठेवा की जीवन हे आपल्याला एकदाच मिळत असते. टेन्शन मात्र सतत त्यांना मिळत असते. आपण सतत […]

Continue Reading

पगार कितीही कमी असुद्या, हे पाच नियम तुम्हांला बनवतील करोडपती पहा कोणते आहे हे नियम?

मित्रांनो, अनेक वेळा आपल्या सोबत असे घडत असते की आपण नोकरी तर करतच असतो. परंतु आपल्याकडे एक रुपया देखील टिकून राहत नाही. नोकरीच्या पगारातून आलेले पैसे हे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सतत खर्च होत असतो. आपल्याकडे एक रुपये देखील शिल्लक राहत नाही. आणि त्यामुळेच आपण कोणत्याही प्रकारचे बचत करू शकत नाही.   आपण कमवत असतो […]

Continue Reading

१०० वर्षानंतर उद्याच्या गुरुवार पासून बनत आहे दुर्लभ योग १६ मे पासून स्वामीं समर्थांच्या आशीर्वादाने पुढील ११ वर्ष या पाच राशींच्या जीवनात असेल राजयोग ….!!!

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद पाच राशींवर होणार असून या राशीतील लोकांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. यांचे खूप दिवसांपासून जे काही जमिनीचे व्यवहार रखडलेले होते त्याचा निकाल आज या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे. यांचे उसनवार दिलेले पैसे आजच्या दिवशी परत मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्या […]

Continue Reading

खूप जगलात गरिबीचे दिवस उद्याचा बुधवार या पाच राशीसाठी घेऊन येणार गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मे महिन्यातील सर्वात मोठी खुशखबर …!!

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज गणपती बाप्पाच्या कृपेने या पाच राशीतील लोकांना हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे. खूप दिवसापासून रखडलेला कोर्टाचा निकाल या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि या संधीचे ते सोने देखील करतील. समाजात मानसन्मान तसेच प्रतिष्ठा लाभेल. विवाहयोग जुळून येतील. नोकरीनिमित्त परदेश दौरा […]

Continue Reading

टेंशनमध्ये सुद्धा मन आनंदीत आणि प्रसन्न करणारे सुंदर आणि अनमोल सुविचार…..!!

मित्रांनो, सुविचार म्हणजे संस्काराची शिदोरी असते. आणि ही शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरणारे असतात. या सुविचारांमधून माणसाला खूप मोठी शिकवण मिळत असते आणि ही शिकवण त्यांना आयुष्यभर लक्षात राहत असते. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण असेच काही सुंदर सुविचार जाणून घेणार आहोत. की ज्यामुळे ते सुविचार ऐकून आपला मनावरती चांगले संस्कार होतील व हे संस्कार आपल्याला […]

Continue Reading

त्रास देणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करायचं?

मित्रांनो, आपला जीवनामध्ये आपल्याला त्रास देणारी व्यक्ती अनेक असतात. पण त्याला कोणता कारणांवरून ते आपल्याला कशा प्रकारे त्रास होईल याचाच विचार करत असतात. या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आपले नातेवाईकच सामील असतात. ज्यांचा आपल्याला खूप त्रास होतो आणि ते आपल्याला खूप त्रास देत असतात. यांना हॅन्डल कसं करावं? हे आपल्याला कळत नसते. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये […]

Continue Reading

पैसे मोजता मोजता थकून जाल उद्याच्या मंगळवार पासून संकट मोचक हनुमानजींच्या आशीर्वादाने कलियुगात पहिल्यांदाच करोडो मध्ये खेळतील या पाच राशींचे लोक ….!!

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज श्री संकट मोचक हनुमान कृपाशीर्वाद या पाच राशींवर होऊन या राशी मालामाल होणार आहेत. यांच्या वडीलधाऱ्या लोकांनी केलेल्या गुंतवणुकीतून खूप सारा धनलाभ यांना प्राप्त होणार आहे. विमा पॉलिसी तसेच जमीन खरेदी विक्री व्यवहारातून यांना खूप सारा फायदा होणार आहे. अचानक लॉटरी देखील लागू शकते. नवीन चालू केलेल्या उद्योगामध्ये […]

Continue Reading

जेव्हा तुम्ही दुःखी आणि एकटे पडणार तेव्हा हे वाचा…. ते लोकही झुकतील थोडा धीर धर …..

मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही वेळ अशी येते की आपल्याला असे वाटू लागते की आपली सर्वांनी साथ सोडली आहे. आपण एकटे पडलो आहे. त्यामुळे आपण खूप दुःखी होतो. अशा वेळेस आपल्या मनाची शांती करण्यासाठी काही गोष्टी आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे आपल्या मनाला शांतता लाभेल.   आयुष्यात अनेक असे लोक भेटतात कि त्याची कदर […]

Continue Reading

कोणावर मनापासून प्रेम करत असाल तर हे हृदयस्पर्शी सुविचार तुमच्यासाठीच आहेत? वाचून मूड फ्रेश करा ..!!

मित्रांनो,प्रत्येक जण आपला आयुष्य मध्ये कोणता ना कोणत्या व्यक्तीवर खूप मनापासून प्रेम करत असतो. त्या व्यक्तीसाठी म्हणेल ती गोष्ट तो करण्यासाठी तयार असतो. परंतु हे प्रेम आपण कोणत्या व्यक्तींवर करत आहोत त्या व्यक्तीला त्याची जाणीव असणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आपण प्रेमावर हृदयस्पर्शी असे सुविचार जाणून घेणार आहोत.   प्रेम त्याच्यावर करा जो […]

Continue Reading